
हलकेच वाटे तुझ्या कवेत, निजुन जावे सुरांसवे...
टिपुर चांदण्यात आठवांचे मोती जसे विरघळावेत....
तुझ्या प्रीतिची सर चकोरिला येणार नाही,
चंद्राची कोर जशी रोहिणीला विसरणार नाही...
गाण्यातली ती धुंद रात्र हलकेच आपल्यात उतरावी...
भिजून जावी ओल्या शब्दांत भावनांनी ओथंबावी...............!!!
mast aahe kavita
ReplyDeletekhup chan!
ReplyDeleteek dum masta ahe kavita i like it
ReplyDelete